लेखक - प्रा. श्रावण देवरे
इम्पिरीकल डेटा गोळा करायच्या बाबतीत जो घोळ सुरूवातीपासून सुरू आहे, तो अजूनही थांबायला तयार नाही. 2016 पासून फडणवीसांनी जो टाइमपासचा घोळ सुरू केला, तोच घोळ नंतर आलेल्या मविआ सरकारने सुरू ठेवलेला आहे. बराच टाईमपास झाल्यानंतर मविआ सरकारने हे डेटा गोळा करायचे काम राज्य मागास आयोगाकडे
औरंगाबाद महापालिकेने शहरातील ओबीसींची. गणना करण्याचे काम 'झटपट' पूर्ण केले. मतदारयाद्यांच्या आधारे आडनावांवरून ही गणना करण्यात . आली. त्यात औरंगाबादेत ओबीसी लोकसंख्येचे प्रमाण १८ % आढळून आले.या अहवालाला अंतिम स्वरूप दिले जात असून तो मंगळवारी किंवा बुधवारी शासनाला सादर होईल. . स्थानिक स्वराज्य
रांची बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार के नेतृत्व में 9 दलों की बैठक में जाति आधारित जनगणना करने का निर्णय लिया गया है, जिसका राष्ट्रीय ओबीसी मोर्चा स्वागत करता है । बिहार प्रदेश के मुख्यमंत्री ने जाति जनगणना कराने की जो पहल की है निश्चित ही यह एक मील का पत्थर है, जिसका अनुसरण देश में अन्य राज्य जरूर
बोले मुख्यमंत्री - सभी जातियों के बारे में मिलेगी पूरी जानकारी
अधिसूचना जारी, एक माह की तैयारी के बादशुरू होगी गिनती
पटना - मुख्यमंत्री नीतीश कुमार ने कहा है कि बिहार में बहुत अच्छे ढंग से जाति की गणना की जायेगी. राज्य के बाहर रहने वाले बिहारियों की भी जानकारी लेकर उनकी गणना की जायेगी. सोमवार को जनता
अहमदनगर (प्रतिनिधी) - मराठी भाषा संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या मुस्लिम समाजातील मराठी लेखक,कवी,व्याख्याते,शाहीर कलावंत, गझलकार आदींचे संघटन असणाऱ्या साहित्यिकांच्या ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या अहमदनगर जिल्हाकार्याध्यक्षपदी खोकर ता.श्रीरामपूर येथील ग्रामीण साहित्यिक