जो ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढेल तोच सक्षम !
लेखकः -प्रा. श्रावण देवरे
निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे उमेदवार निवडीची लगीनघाई जोरात सुरू होत असते. सध्या लोकसभा निवडणूक जवळ आलेली असतांना उमेदवार निवडीसाठी लगीन घाई सुरू झालेली आहे. उमेदवार निवडतांना कोणत्या कसोट्या लावल्या जातात. या सर्व कसोट्या
पी. सावळाराम साहित्य संमेलन डोंबिवलीत उत्साहात संपन्न
डोंबिवली - महिलांनी महिलांचा सन्मान करणं ही काळाची गरज आहे. जात धर्म, गरीब - श्रीमंत हे भेद विसरून सर्व साहित्यिकांनी एकच विचाराने एकत्र येऊन साहित्याची चळवळ पुढे न्यायला हवी. तरच खूप मोठा बदल समाजात आणि साहित्य जगात घडून येईल असे मनोगत सुप्रसिद्ध
ओबीसी आरक्षण हक्क समितीच्या बैठकीत ठरली आंदोलनाची दिशा
उमरगा, सामाजिक विषमता रोखून समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून कलम ३४० अन्वये ओबीसी समाजबांधवांना दिलेल्या आरक्षणाचे कवचकुंडले खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसी बांधवांनी हा धोका ओळखून
दूसरा चरण चिमूर क्रांति भूमि से शुरू, लांजेवार व सुकारे भूख हड़ताल पर
चिमूर - ओबीसी की न्याय मांगें अभी भी स्वीकार नहीं कीए जाने से राष्ट्रीय ओबीसी महासंघ की ओर से चिमूर क्रांतीभूमि में गुरूवार 7 दिसम्बर से राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ के चिमूर तहसील अध्यक्ष अक्षय लांजेवार और अजीत सुकारे ने अन्नत्याग
वाई - संविधानाने आम्हाला दिलेले आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावोचा कार्यक्रम नाही. हजारो वर्षाच्या सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी ते आहे. सरकारच्या छत्रछायेखाली खोटे कुणबी दाखले देऊन मागच्या दाराणे आमच्या आरक्षणात हे वाटेकरी होऊ पाहतात. आमचा तुमच्या आरक्षणाला