अकराव्या अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला थाटात प्रारंभ
<p style="text-align: justify;"> <img class="img_index" src="https://phuleshahuambedkars.com/old_image/thumb/Annabhau_Sathe_Sahitya_Sammelan_Aurangabad.webp" alt="Annabhau Sathe Sahitya Sammelan Aurangabad" title="Annabhau Sathe Sahitya Sammelan Aurangabad">जुने लेखक-विचारवंत समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे : हसन कमाल औरंगाबाद - नवलेखक सृजनशील आहेत. माध्यमांचा वापर करून ते अधिकाधिक जणांपर्यंत वेगाने पोहचतात. पण, फक्त साहित्य संमेलन घेऊन जबाबदारी संपणार नाही, तर नवमाध्यमांचा अचूक वापर करत जुन्या लेखक- विचारवंतांचे साहित्य सर्वांपर्यंत पोहोचवणे ही खरी</p>...