अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण

23-08-2021 7 वाचने

<p style="text-align: justify;"> <img class="img_index" src="https://phuleshahuambedkars.com/old_image/thumb/Akhil_Bharatiya_other_backward_class_(OBC)_Sahitya_Sammelan.webp" alt="Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan" title="Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan">शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू अ.भा. ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) &nbsp;अध्यक्षीय भाषण &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;आदरणीय उद्घाटक, स्वागताध्यक्ष, संयोजक, मान्यवर पाहणे आणि शब्दसृष्टीच्या मान्यवरांना, जय ओबीसी... &nbsp; &nbsp; &nbsp;क्रांतिज्योती सावित्रीआई आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारफुलांनी मगंधित झालेल्या या पवित्र</p>...

ओ. बी. सी. साहित्य&nbsp;संमेलनांची भुमिका

07-08-2021 7 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp;इतिहासाच्या पाना पानात आपला इतिहास आहे. त्या काळात समाज मनाचा अविष्कार म्हणून साहित्याने आपला ठसा उमटविला आहे. मग बौद्ध, चावार्क, संत परंपरा, फुले, शाहू, अंबेडकर विचार प्रणाली ही समाज घडविण्याची एक परंपरा आहे. परंतू आपल्या जातींना एक तंत्र वापरून दडपण्याची पद्धत इतिहास काळा पासून प्रतिष्टीत म्हणून</p>...

साहित्याच्या रणमैदानात ५२ टक्क्यांनी रणशिंग फुकले आहे.

07-08-2021 7 वाचने

<p style="text-align: justify;">साहित्याच्या रणमैदानात ५२ टक्क्यांनी रणशिंग फुकले आहे. तात्यासाहेब म. फुल्यांच्या पुण्यनगरीत ओबीसी साहित्य संघटीत होत आहे. - : भुमिका :- आमच्या देशीचे अतुल स्वामी वीर ।। होते रणधीर ।। स्मरू त्यास।।धृ.।। बळीस्थानी आले शूर भैरोबा ।। खंडोबा जोतीबा ।। महासुभा ।।१।। सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी ।। दसरा दिवाळी</p>...

सत्ता, संपत्ती आणि बहुजन समाज

07-08-2021 10 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp;नुकतेच उद्योगपती राहुल बजाज यांच्या राज्यसभेच्या उमेदरावरीला शरद पवारांनी समर्थन देऊन त्यांना भरगच्च मतांनी विजयी केले. बजाजांना समर्थन देताना पवारांनी काँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीत दगा दिल्याचे निमित्त पुढे केले. असा दगा पवारांनी काँग्रेसला कित्येकदा दिला याचा विसर मात्र त्यांना</p>...

ओबीसींचे दोन शत्रू : ब्राह्मणशाही व भांडवलशाही

07-08-2021 9 वाचने

<p style="text-align: justify;">भारतीय जनतेचे प्रश्न सामाजिक व आर्थिक स्वरूपाचे आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये हे प्रश्न क्रांतीकारी पद्धतीने व लोकशाही मार्गाने सोडविले पाहिजेत असा डॉ. बाबासाहेबांचा आग्रह आहे. ओबीसींकरिता हे प्रश्न कोणी निर्माण केले आहेत ? आतापर्यंत ओबीसींना वाटत होते की , हे प्रश्न अनु. जाती - जमातीच्या आरक्षणामुळे निर्माण</p>...

अजूनही वर्णवर्चस्वाची मानसिकता कायम आहे.

07-08-2021 7 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;ओबीसींना शिक्षणक्षेत्रात २७ टक्के आरक्षण देण्याच्या मुद्यावरून उफाळलेल्या आरक्षणविरोधाच्या आंदोलनाच्या निमित्ताने समाजातील अदृश्यझाकलेलेले जास्त वास्तव पुन्हा एकदा समोर आले. या विषयावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा वर्चस्ववादी समाज आपले आसन बळकट करण्यासाठी</p>...

मंडल आयोग,&nbsp; एक दृष्टिक्षेप&nbsp;

07-08-2021 8 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp;भारतात गेली कित्येक वर्षे ओ. बी.सी. समाजातील युवक - युवती केंद्र व राज्य शासनाच्या सेवेपासून विविध क्षेत्रात सहभागापासून वंचित होते. शिक्षण क्षेत्रात व उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात देखिल ओ.बी.सी. समाजाला स्थान मिळत नव्हते. म्हणून तथाकथित समाजाने लादलेले पारंपारिक व्यवसाय जसे सुतारकाम, लोहारकाम, माळी,</p>...

छ. शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर ... बहुजनप्रतिपालक&nbsp;

07-08-2021 14 वाचने

<p style="text-align: justify;"> <img class="img_index" src="https://phuleshahuambedkars.com/old_image/thumb/Bahujan_Pratipalak_Chhatrapati_Shivaji_Maharaj.webp" alt="Bahujan Pratipalak Chhatrapati Shivaji Maharaj" title="Bahujan Pratipalak Chhatrapati Shivaji Maharaj">&nbsp; &nbsp; &ldquo;भारतात स्वातंत्र्याचा सुर्य उगवणारे छ. शिवाजी महाराजांना देण्यात येणाऱ्या पदव्या, त्यांच्याबाबत येणारी विशेषणे आणि त्यांना लावलेली बिरूदावलीत &ldquo;क्षत्रिय कुलावतंस&rdquo; &ldquo;कुळवाडी भूषण&rdquo; &ldquo;बहुजनप्रतिपालक&rdquo; &ldquo;गोब्राह्मणप्रतिपालक&rdquo; ही विशेषणे मुख्यत वापरली जातात सर्व सामान्य जनतेला प्रश्न</p>...

शालिनीबाई, गांधी नव्हे महात्मा फुले आपले राष्ट्रपिता&nbsp;

07-08-2021 8 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp;राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार शालिनीबाई पाटील या सध्या आपल्या बेताल वक्ताव्या मुळे प्रसार माध्यमांच्या प्रकाश झोतात आहे. फुले - आंबेडकरी विचार व आंबेडकरी समाजाविरूद्ध व त्यांच्या नेतृत्वाविरूद्ध खास करून खासदार रामदास आठवले साहेबांविरूद्ध त्या गरळ ओकत आहेत. प्रसिद्धीत सातत्याने रहावे</p>...

ओ.बी.सी. सवलतींची वाटचाल

06-08-2021 8 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp;भारतातील शैक्षणीक, सामाजीक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे स्थितीचे अन्वेक्षण करण्याचे आधिकार घटनेच्या ३४० कलमान्वये राष्ट्रपतीना लाभले त्यानुसार ९ जानेवारी १९५३ रोजी जेष्ठ विचारवंत काका कालेलकर यांचा पहिला आयोग नेमला गेला. या आयोगाने ३० मार्च १९५५ रोजी आपला अहवाल राष्ट्रपतीना सादर</p>...