आमचे रक्त ढोसणारांना सवाल ?
ज्यांच्याकडे जमीन आहेत त्यांनीच आपल्या नात्यातील, गोत्यातील रक्तातील बांधवांचे रक्त ढोसले आहे. त्यांचा विकास करता करता त्यांनाच भकास केले आहे. राजकीय, सहकार, शैक्षणिक सत्ता स्थाने याच मराठा समाजाने ताब्यात ठेवलीत. परंतु पिड्यान पिड्या चिरडलेल्या इतर मागास समाजाला कुठे
लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
( डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ९ मे १९१३ रोजी कोलंबिया विद्यापीठात मानववंश-शास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळासमोर वाचलेला निबंध. )
मानवी संस्कृतीत महत्वाचे स्थान असलेल्या अनेक वस्तूंची प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शने आपणापैकी बऱ्याच
लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B.
( साळवी साहेबांकडे सत्यनारायणाची कथा होती. मिस्टर आणि मिसेस साळवी ह्यांनी अगत्याने मला प्रसादासाठी बोलविले होते. म्हणुन मी संध्याकाळी 6 वाजता साळवीकडे गेलो. )
साळवी : या या ढोबळे साहेब, मला वाटले होते तुम्ही काही सत्यनारायणाला येणार नाही ?
मी : अस तुम्हाला
मनोगत बापू राऊत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर आंबेडकरवादी सामाजीक, धार्मिक व राजकीय चळवळ भरकटत चालली होती. नेते व संघटनाचे अमाप पीक महाराष्ट्रात व देशात आले होते व आताही येतेच आहे. डॉ. बाबासाहेबांचा सहवास लाभलेले एकेक नेते स्वत:च्या वेगवेगळ्या राहुट्या निर्माण करु लागले तर
लेखक - बापू राऊत प्रस्तावना बापुसाहेब राऊत लिखित “बहुजनांचे मारेकरी” हे पुस्तक फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यासाठी अतीशय महत्वाचा दस्तावेज आहे. प्रस्तुत लेखक फुले आंबेडकरी चळवळीतील एक प्रख्यात वक्ते तसेच लेखक आहेत. बहुजनांचा बुलंद आवाज “दैनिक वृत्तरत्न' सम्राट मधुन लेखकाने